#काय_चुक_होती_माझी !!!!!!!
दोन तीन दिवसा पुर्वी वाशीम जिल्ह्य़ात एका वाणराला मारल्याची घटना आपण सोशल मीडिया वर पाहिली अनेक जणांनी photos. Videos Share केले पण आपण विचार केला का त्या मुक्या जिवची काय चुक होती
त्या नराधमांनी ईतक्या निर्दय पणे त्यला मारले ज्याच्या पासुन मानवाचे निर्माण झाले त्यलाच ईतक्या निर्दय पणे मारले त्या प्राण्यांच्या रूपात आपण राम भक्त हनुमानाला पहातो का ही लोक येवढी माणुसकी सोडून वागतात त्या प्राण्याला जिव नाही का
आपल्याला कोणी जर धक्का लावला तर आपण लगेच अंगावर जातो
शेतात आलेल्या या जखमी माकडाची त्यांना थोडीशी ही दया आली नाही बाकी काही नाही पण यातुन हेच समजते की माणसातली क्रुरता किती शिगेला गेलीय आणि हीच शोकांतिका आहे
आशा करूया की त्या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा होईल !!!!
आमचे page like करायला विसरू नका JaraHatke
आणि Share ही करा
No comments:
Post a Comment